शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

कृषी विभागाचा अंदाजावरच भर !

By admin | Updated: August 12, 2014 01:58 IST

रेणापूर : स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरताना बहुतांशी शेतकऱ्यांनी विशेष काळजी व उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी सोयाबीन काही ठिकाणी उगवले नाही.

रेणापूर : स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरताना बहुतांशी शेतकऱ्यांनी विशेष काळजी व उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी सोयाबीन काही ठिकाणी उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यात यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे खरीपाच्या पेरण्या तब्बल पंधरा दिवस उशिरा कराव्या लागल्या. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणीसंदर्भात तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव म्हणाले, यावर्षी सुरुवातीलाच पेरणीयोग्य पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर पेरण्या केल्या. त्याचा परिणाम उगवण शक्तीवर झाला. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरताना विशेष काळजी न घेतल्यामुळे बियाणाची उगवण झाली नसावी. तसेच ग्राम बिजोत्पादन पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाणाची निवड न करणे, प्रमाणित बियाणांपासून आलेल्या उत्पादनातून बियाणे चाळून न घेणे, चांगल्या प्रतीच्या बियाणाचा अभाव सोयाबीन बियाणाची मोठ्या प्रमाणात उगवण झाली नसावी असेही ते म्हणाले़ (वार्ताहर)