शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

कृषी विभागाचा अंदाजावरच भर !

By admin | Updated: August 12, 2014 01:58 IST

रेणापूर : स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरताना बहुतांशी शेतकऱ्यांनी विशेष काळजी व उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी सोयाबीन काही ठिकाणी उगवले नाही.

रेणापूर : स्वउत्पादित सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरताना बहुतांशी शेतकऱ्यांनी विशेष काळजी व उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी सोयाबीन काही ठिकाणी उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यात यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे खरीपाच्या पेरण्या तब्बल पंधरा दिवस उशिरा कराव्या लागल्या. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणीसंदर्भात तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव म्हणाले, यावर्षी सुरुवातीलाच पेरणीयोग्य पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरोशावर पेरण्या केल्या. त्याचा परिणाम उगवण शक्तीवर झाला. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरताना विशेष काळजी न घेतल्यामुळे बियाणाची उगवण झाली नसावी. तसेच ग्राम बिजोत्पादन पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाणाची निवड न करणे, प्रमाणित बियाणांपासून आलेल्या उत्पादनातून बियाणे चाळून न घेणे, चांगल्या प्रतीच्या बियाणाचा अभाव सोयाबीन बियाणाची मोठ्या प्रमाणात उगवण झाली नसावी असेही ते म्हणाले़ (वार्ताहर)