शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये डेंग्यूचा मुक्काम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:15 IST

जिल्ह्यात दोन महिन्यांपासून फैलावलेले तापी, डेंग्यूचे आजार ग्रामीण भागात नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दोन महिन्यांपासून फैलावलेले तापी, डेंग्यूचे आजार ग्रामीण भागात नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून, बीडमध्ये मात्र अद्यापही डेंग्यू ‘अनकंट्रोल’ असल्याचे चित्र खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्ण संख्येवरुन दिसून येत आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आठवडाभरापूर्वी न. प. ला ताकिद दिल्यानंतरही डेंग्यूचा मुक्काम लांबतो आहे.नियमित पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने करण्यात येणारे साठे, डबके, कच-यांच्या ढिगा-यांवर होणारी डासांची पैदास यामुळे ताप आणि डेंग्यूच्या रुग्णात भर पडली. जिल्हा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. सर्वेक्षण सुरु केले. जास्त रुग्ण आढळणा-या गावांत उद्रेकस्थिती लक्षात घेत उपाययोजना केल्या. स्वच्छतेसह पाण्याचे साठे नष्ट करण्यात आले. अबेटींग, धुरळणी करण्यात आली. दरम्यान बीड शहरात कच-याची विल्हेवाट लावण्यात नगर पालिका अपयशी ठरली. त्यामुळे अनेक दिवस शहरातील रस्त्यांवर गटारीलगत कचºयांचे ढीग होते. ग्रामीण भागातील ताप, डेंग्यूचे लोण बीडमध्ये पसरले. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. मागील आठवड्यात बैठकीत बीड शहरातील साथरोग स्थितीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. त्यानंतर शहरात स्वच्छतेच्या कामांना वेग आला. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही शहरातील रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या पाहता डेंग्यूचा मुक्काम सुरुच असल्याचे दिसून आले.