शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मागणी अन् पुरवठ्यात ७९ लाख मेट्रीक टनाची तफावत

By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड येत्या खरीप हंगामाची कृषी विभागाने तयारी केली आहे. यंदा खरीपाच्या पिकासाठी रासायनिक खतांची मागणी २५१ लाख मेट्रीक टन एवढी आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडयेत्या खरीप हंगामाची कृषी विभागाने तयारी केली आहे. यंदा खरीपाच्या पिकासाठी रासायनिक खतांची मागणी २५१ लाख मेट्रीक टन एवढी आहे. मात्र प्रत्यक्ष १७२ लाख मेट्रीक टन एवढ्याच खताची मागणी (आवंटन) कृषी विभागाने केली असून, मागणी व पुरवठा यामध्ये चक्क ७९ लाख मेट्रीक टनाची तूट आहे.गतवर्षी खतांचा काही प्रमाणात तुटवडा झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. २०१५-१६ या वर्षातील हंगामी खरीपासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव संजय कुमार, उप महासंचालक अजय भूषण पांडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने यांची उपस्थिती होती. एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना रासायनिक खत कमी पडू देणार नाही असे म्हणत आहे. दुसरीकडे मागणीतच कुचराई केली जात असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. यामुळे रासायनिक खतांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा खरे अशी स्थिती आज तरी पहावयास मिळत आहे.