शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मागणी अन् पुरवठ्यात ७९ लाख मेट्रीक टनाची तफावत

By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड येत्या खरीप हंगामाची कृषी विभागाने तयारी केली आहे. यंदा खरीपाच्या पिकासाठी रासायनिक खतांची मागणी २५१ लाख मेट्रीक टन एवढी आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडयेत्या खरीप हंगामाची कृषी विभागाने तयारी केली आहे. यंदा खरीपाच्या पिकासाठी रासायनिक खतांची मागणी २५१ लाख मेट्रीक टन एवढी आहे. मात्र प्रत्यक्ष १७२ लाख मेट्रीक टन एवढ्याच खताची मागणी (आवंटन) कृषी विभागाने केली असून, मागणी व पुरवठा यामध्ये चक्क ७९ लाख मेट्रीक टनाची तूट आहे.गतवर्षी खतांचा काही प्रमाणात तुटवडा झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. २०१५-१६ या वर्षातील हंगामी खरीपासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव संजय कुमार, उप महासंचालक अजय भूषण पांडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने यांची उपस्थिती होती. एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना रासायनिक खत कमी पडू देणार नाही असे म्हणत आहे. दुसरीकडे मागणीतच कुचराई केली जात असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. यामुळे रासायनिक खतांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा खरे अशी स्थिती आज तरी पहावयास मिळत आहे.