शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

पिण्याच्या पाण्यासाठी देगलूरकरांचे हाल

By admin | Updated: May 13, 2014 01:03 IST

देगलूर : व्हीटी पंपाची नादुरूस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे देगलूर शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्याअभावी बेहाल होत आहेत़

देगलूर : व्हीटी पंपाची नादुरूस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे देगलूर शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्याअभावी बेहाल होत आहेत़ देगलूर शहराला शहरापासून ११ कि़मी़ अंतरावर असलेल्या करडखेड मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो़ शहराच्या टाकीत पाणी आणण्यासाठी दोन व्हीटी पंप ओहत़ दोन्ही पंप चालू असतील तरच शहराच्या जलकुंभात आवश्यक तेवढा जलसाठा केला जावू शकतो़ यावर्षी सुदैवाने करडखेड मध्यम प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे़ परंतु व्हीटी पंपात सतत होत असलेल्या बिघाडामुळे, कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे अनंत अडचणी निर्माण होत आहेत़ देगलूर शहरात गेल्या काही वर्षांपासून विषम दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ शहराच्या काही भागातील नळांना दुसर्‍या मजल्यावर चढेल एवढ्या दाबाने पाणी येते, तर शिवनगर, सद्गुरूनगर, ओमनगर, बापूनगर, दत्तनगर, सुभाषनगर, दत्तमंदिर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येते़ या ठिकाणी काही मंडळी विद्युत मोटारीने पाणी ओढून घेतात, त्यामुळे अनेकांचे नळ ठणठणीत असतात़ गेल्या १५-२० दिवसांपासून शहराला वेगवेगळ्या कारणामुळे आवश्यक तेवढा व योग्यवेळी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ज्यांच्या घरी बोअर नाही, अशा हजारो नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे़ ऩ प़ प्रशासनाच्या अत्यंत शिथिल कारभारामुळे जनता वैतागून गेली आहे़ (वार्ताहर)