शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी

By admin | Updated: March 19, 2017 23:26 IST

औसा :योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले.

औसा : शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. कर्जमाफीला आमचा विरोध नाही. पाणीसाठे आणि शाश्वत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जही माफ करू, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केले.लातूर जिल्ह्यात १६ व १७ मार्च रोजी वादळी वारा व गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, औसा तालुक्यातील येल्लोरी, वरवडा शिवारातील नुकसानीची पाहणी त्यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासमवेत रविवारी केली. यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. शेतकऱ्यांनी संकटाचा सामना धैर्याने करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाचा विरोध नाही. मात्र शाश्वत गुंतवणुकीसाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याला प्राधान्य आहे. त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. गारपिटीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा प्रशासनाच्या वतीने सुरू असून, अहवाल शासनाकडे आल्यानंतर योग्य ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटाचा सामना धैर्याने करावा. शासन तुमच्यासोबतच आहे, असेही प्रदेशाध्यक्ष दानवे यावेळी म्हणाले. येल्लोरी येथील गुंडाप्पा निटुरे, गुरुराज कुलकर्णी यांच्या शेतातील व वरवडा शिवारातील द्राक्ष बाग, डाळिंब, टोमॅटोची व अन्य पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आ. विनायकराव पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, रमेश कराड, किरण उटगे, महेश पाटील, सूर्यकांत शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, रोडगे, तहसीलदार अहिल्या गाठाळ, नायब तहसीलदार शशिकांत देवळे, उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक बिराजदार, मंडळ अधिकारी तानाजी यादव, प्रभाकर मुगावे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.