शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राजकीय स्वार्थासाठी कर्ज मेळावा,कार्यकत्यांना कर्ज वाटप; खा. जलील यांचा मंत्री कराडांवर निशाना

By संतोष हिरेमठ | Updated: September 5, 2022 18:55 IST

सर्व बँका मंत्र्यांची गुलामगिरी करीत आहे.

औरंगाबाद : राजकीय स्वार्थासाठी कर्ज मेळावा घेतला जात असून, कार्यकर्त्यांना कर्जाचे वाटप केले जात आहे. वाटप केलेले कर्ज वसुलीही होणार नाही, असे म्हणत खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यावर निशाना साधला.

खा. जलील म्हणाले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत २ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप मेळावा घेतला. बँकर्स असोसिएशनने राजकीय दुकान चालविण्यासाठी असे मेळावा घेण्याला विरोध केला आहे. यापूर्वीही मंत्र्यांनी अशाप्रकारे कर्ज मेळावे घेतल्याचे बँकर्स असोसिएशनने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. राजकीय स्वार्थासाठी असे मेळावे घेतले जातात. कार्यकर्त्यांना कर्ज दिले जातात. सर्व बँका मंत्र्यांची गुलामगिरी करीत आहे. शिक्षणासाठी केवळ ६ टक्के कर्जाचे वाटप केले. कष्टकऱ्यांना कर्ज मिळत नाही. बँकेचे चेअरमन, एमडींनी यांनी बँका मजबूत होण्यासाठी, गाेरगरींबांना कर्ज मंजूर होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वाटप होणाऱ्या २ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जाची २० ते ३० टक्केही वसूली होणार नाही. कारण कार्यकर्त्यांनाच कर्ज दिले जाते. बँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मेळावा घेण्यात आला, असा आरोपही खा. जलील यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलीलBhagwat Karadडॉ. भागवत