शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राजकीय स्वार्थासाठी कर्ज मेळावा,कार्यकत्यांना कर्ज वाटप; खा. जलील यांचा मंत्री कराडांवर निशाना

By संतोष हिरेमठ | Updated: September 5, 2022 18:55 IST

सर्व बँका मंत्र्यांची गुलामगिरी करीत आहे.

औरंगाबाद : राजकीय स्वार्थासाठी कर्ज मेळावा घेतला जात असून, कार्यकर्त्यांना कर्जाचे वाटप केले जात आहे. वाटप केलेले कर्ज वसुलीही होणार नाही, असे म्हणत खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यावर निशाना साधला.

खा. जलील म्हणाले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत २ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप मेळावा घेतला. बँकर्स असोसिएशनने राजकीय दुकान चालविण्यासाठी असे मेळावा घेण्याला विरोध केला आहे. यापूर्वीही मंत्र्यांनी अशाप्रकारे कर्ज मेळावे घेतल्याचे बँकर्स असोसिएशनने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. राजकीय स्वार्थासाठी असे मेळावे घेतले जातात. कार्यकर्त्यांना कर्ज दिले जातात. सर्व बँका मंत्र्यांची गुलामगिरी करीत आहे. शिक्षणासाठी केवळ ६ टक्के कर्जाचे वाटप केले. कष्टकऱ्यांना कर्ज मिळत नाही. बँकेचे चेअरमन, एमडींनी यांनी बँका मजबूत होण्यासाठी, गाेरगरींबांना कर्ज मंजूर होईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वाटप होणाऱ्या २ हजार ९०० कोटी रुपयांच्या कर्जाची २० ते ३० टक्केही वसूली होणार नाही. कारण कार्यकर्त्यांनाच कर्ज दिले जाते. बँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मेळावा घेण्यात आला, असा आरोपही खा. जलील यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलीलBhagwat Karadडॉ. भागवत