शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:40 IST

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ५५ वर्षीय शेतक-याचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. राजेंद्र मुरलीधर वाकडे असे या मृत शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात हा उष्माघाताचा पहिलाच बळी आहे.

पाचोड (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ५५ वर्षीय शेतक-याचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. राजेंद्र मुरलीधर वाकडे असे या मृत शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात हा उष्माघाताचा पहिलाच बळी आहे.भर उन्हात ते शेतात काम करीत असताना अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांचे भाऊ रमेश वाकडे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पैठण येथील खाजगी रुग्णालयात हलविले. तेथेही डॉक्टरांनी उपचार करून त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घाटी पोलीस चौकीतून पाचोड पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पाचोडचे सपोनि. महेश आंधळे व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकसिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :TemperatureतापमानDeathमृत्यू