शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इंदेवाडीत हरणाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:24 IST

तालुक्यातील इंदेवाडी शिवारात रविवारी पहाटे एका हरणाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. याच परिसरात काही दिवसांपूर्वी २४ गायींचा मृत्यू झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील इंदेवाडी शिवारात रविवारी पहाटे एका हरणाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. याच परिसरात काही दिवसांपूर्वी २४ गायींचा मृत्यू झाला होता.यात हरणाचाही मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिका-यांना दिली. उत्तर वनपरिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निकुंभ यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी पंचनामा केला. मादी जातीच्या या हरणाला वनविभागाच्या अधिका-यांनी उत्तरीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या हरणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे निकुंभ यांनी सांगितले. दरम्यान पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुपारी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.यावेळी सरपंच शिवनाथ काळे यांनी सांगितले की, गावातील उर्वरित १२ गायींना, अशा प्रकारचा दगा होऊ नये म्हणून उर्वरित गायींना गो शाळेत पाठविण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यानंतर पालकमंत्री लोणीकर यांनी पांजरापोळ गोशाळेचे घनशाम गोयल यांच्याशी संपर्क साधला. ग्रामपंचायत ठराव घेऊन उर्वरित गायी गोशाळेत दाखल करून घेण्याची व्यवस्था केली. या प्रकरणाचा तपास जलद करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही लोणीकरांनी ग्रामस्थांना दिली. ज्या शिवारात मृत गायी आढळून आल्या, तेथील चाºयाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा, अशा सूचना त्यांनी केल्या.