शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

‘डेडलाईन’ मार्चची; काम अजूनही अर्धवट

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

संतोष वाघ, चितेगाव चितेगाव-इमामपूर या रस्त्यावरील तीन पुलांचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे.

संतोष वाघ, चितेगावचितेगाव-इमामपूर या रस्त्यावरील तीन पुलांचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. हे काम पूर्णत्वास नेण्याची मुदत मार्च २०१४ ची होती. मुदत संपूण सहा महिने झाले तरीही काम अर्धवटच आहे. पुलांचे काम संथ गतीने चालू असल्याने या रस्त्यावरील सर्व गावांच्या नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले असून पावसाळ्यात तर गावाबाहेर पडणे मुश्कील होते. राज्य रस्ता क्रमांक ३० पासून चितेगाव ते इमामपूर या १० कि़मी. रस्त्यावरील नदीवर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन पूल बांधकाम व पाच वर्षे देशभालीसाठी मार्च २०१३ मध्ये एक कोटी ८५ लाख रुपये मंजूर होऊन काम सुरू झाले. हे काम मार्च २०१४ मध्ये पूर्ण करण्याची अट असूनही या तीन पुलांची कामे अजून ५० टक्केही झालेले नाही. चितेगाव ते बाभूळगाव शिवारातील दोन पुलांचे काम हे १ कोटी ३० लाख रुपये मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी घेतले असून या पुलाचे काम मध्यंतरी अनेकवेळा बंद ठेवले. जुना पूल हटविल्यानंतर नदीवर तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही पुरामुळे वाहून गेल्याने या ठिकाणाहून आपली वाहने ने-आण करणे मुश्कील झाले आहे. या रस्त्यावरील नद्यांना पूर आला तर बाभूळगाव, इमामपूर, पैठणखेडा, जयतपूर, केसापुरी, वाकी या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटतो. या गावांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी बिडकीन, चितेगाव व औरंगाबाद या ठिकाणी ये-जा करावी लागते; परंतु रस्ताच नसल्याने खूप दूरवरून पायी येणे अवघड होत आहे. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला जनावरांना टाकावा लागत आहे. पुढे हा रस्ता वाळूज औद्योगिक वसाहतीला मिळतो. नदीला पाणी आल्याने अनेक कामगारांच्या रोजंदारीवर गदा येत आहे. याविषयी या गावांतील अनेक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराकडे कामाविषयी तक्रार केली. या पुलाच्या बांधकामाचा कालावधी उलटला असून संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वरील गावांच्या नागरिकांनी केली आहे.