शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महामार्गावर दुभाजक बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:27 IST

औरंगाबाद-नगर महामार्गावरील दुभाजकावर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत.

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील दुभाजकावर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यातच दुभाजकावरून नागरिक रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ जाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गावरील दुभाजकावर पंढरपूर तिरंगा चौक ते कामगार चौक व वाळूज या ठिकाणी वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. संबंधित प्रशासनाने देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने जाळीची दुरवस्था झाली आहे. सध्या दुभाजकावरील लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या असून, काही ठिकाणी मोडकळीस आल्या आहेत. महामार्गावर जड वाहनासह इतर वाहनांचीही वर्दळ असते.

धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडताना अपघात घडले असून, यात काही जणांचा बळीही गेलेला आहे, तर दुसरीकडे दुभाजक कचराकुंडी बनले आहेत. त्यामुळे महामार्गावरील लोखंडी जाळ्यांची संबंधित प्रशासनाने दुरुस्ती करून धोकादायक मार्ग बंद करावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

टॅग्स :Walujवाळूज