शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

जिल्ह्यातील धरणे मृत साठ्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:30 IST

जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे येलदरी, सिद्धेश्वर, इसापूर धरण मृतसाठ्याबाहेर आले आहेत. मात्र सिंचनासाठी आणखी साठा होण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे येलदरी, सिद्धेश्वर, इसापूर धरण मृतसाठ्याबाहेर आले आहेत. मात्र सिंचनासाठी आणखी साठा होण्याची गरज आहे.पावसाने अधून - मधून हजेरी लावल्यामुळे निदान पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत ५६७.९९ मिमी पावसाची नोंद झाली असून, २१ सप्टेंबर रोजी ९.६६ मिमी पाऊस झाला आहे.आजघडीला येलदरी ८०९.२६ दलघमी जिवंतसाठ्याची क्षमता असताना सध्या ८२.७७५ दलघमी म्हणजे १०.२३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच सिद्धेश्वर धरणाची ८०.९६ जिवंतसाठ्याची क्षमता असताना सद्यस्थितीत ४३.६०६ दलघमी म्हणजे ५३.८६ टक्के एवढा तर इसापूर धरणात ९६४.०९९४ दलघमी क्षमता असताना आजघडीला १०७.३२९ दलघमी म्हणजे ११.१३ एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. अजूनही पाणी येण्याची शक्यता असल्याने धरणाची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.