शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वापरात हवी काटकसर

By admin | Updated: October 1, 2016 01:13 IST

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीच्या पावसाने जिल्हावासियांना काहीसा दिलासा दिला आहे़ असे असले

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीच्या पावसाने जिल्हावासियांना काहीसा दिलासा दिला आहे़ असे असले तरी जिल्ह्यात जवळपास ६० टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे मत ५८ टक्के नागरिकांनी व्यक्त केले़ तर घरातील, सार्वजनिक नळांना तोट्या बसविणे गरजेचे असल्याचेही ३८ टक्के नागरिकांनी सांगितले़उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी मागील तीन-चार वर्षे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना केला आहे़ यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या प्रारंभीपर्यंत पावसाने नेहमीप्रमाणे हुलकावणी दिली होती़ मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील १०० हून अधिक प्रकल्प तुडूंब भरले असून, अनेक साठवण तलावातील पाणीसाठा वाढला आहे़ तर विहिरी, कुपनलिकांची पाणीपातळीही वाढली आहे़ सततचा दुष्काळ पाहता पाणी वापराबाबत ‘लोकमत’ने सर्वसामान्यांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले़ यात ‘दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर कसा करावा?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यावर ५८ टक्के नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले़ तर २५ टक्के नागरिकांनी पाण्याचा गरजेनुसार मुबलक वापर व्हावा, असे सांगितले़ तर १८ टक्के नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे मत नोंदविले़ पाणी बचतीसाठी काय करता ? या प्रश्नावर ३८ टक्के नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात असे तर ३० टक्के नागरिकांनी पाण्याच्या नळाला लागलेली गळती रोखावी, असे सांगितले़ तर ३२ टक्के नागरिकांनी इतर उपाय करावेत, असे मत नोंदविले़ (प्रतिनिधी)