शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पाणी वापरात हवी काटकसर

By admin | Updated: October 1, 2016 01:13 IST

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीच्या पावसाने जिल्हावासियांना काहीसा दिलासा दिला आहे़ असे असले

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीच्या पावसाने जिल्हावासियांना काहीसा दिलासा दिला आहे़ असे असले तरी जिल्ह्यात जवळपास ६० टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे मत ५८ टक्के नागरिकांनी व्यक्त केले़ तर घरातील, सार्वजनिक नळांना तोट्या बसविणे गरजेचे असल्याचेही ३८ टक्के नागरिकांनी सांगितले़उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी मागील तीन-चार वर्षे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना केला आहे़ यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या प्रारंभीपर्यंत पावसाने नेहमीप्रमाणे हुलकावणी दिली होती़ मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील १०० हून अधिक प्रकल्प तुडूंब भरले असून, अनेक साठवण तलावातील पाणीसाठा वाढला आहे़ तर विहिरी, कुपनलिकांची पाणीपातळीही वाढली आहे़ सततचा दुष्काळ पाहता पाणी वापराबाबत ‘लोकमत’ने सर्वसामान्यांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले़ यात ‘दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर कसा करावा?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यावर ५८ टक्के नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले़ तर २५ टक्के नागरिकांनी पाण्याचा गरजेनुसार मुबलक वापर व्हावा, असे सांगितले़ तर १८ टक्के नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे मत नोंदविले़ पाणी बचतीसाठी काय करता ? या प्रश्नावर ३८ टक्के नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात असे तर ३० टक्के नागरिकांनी पाण्याच्या नळाला लागलेली गळती रोखावी, असे सांगितले़ तर ३२ टक्के नागरिकांनी इतर उपाय करावेत, असे मत नोंदविले़ (प्रतिनिधी)