शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

coronavirus : कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये ४ आजारांचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:29 IST

कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. त्याच वेळी दुसरीकडे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या गंभीर रुग्णांत हृदयविकार, मूत्रपिंडविकार, कर्करोग आणि अर्धांगवायू हे प्रामुख्याने आढळत आहेत. या आजारांमुळे कोरोनाचे स्वरूप गंभीर होत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. 

कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. त्याच वेळी दुसरीकडे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांत इतर आजारही प्रामुख्याने असल्याचे समोर आले आहे. यात मधुमेह, रक्तदाब यासह हृदयविकार, मूत्रपिंडविकार, कर्करोग आणि अर्धांगवायू हे चार गंभीर आजार असल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

या गंभीर आजारांमुळे कोरोनाचा विळखा घट्ट होऊन मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे कोरोनाबरोबर अन्य आजारही मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना संसर्गाचा सर्वात मोठा धोका हा कमी रोगप्रतिकारशक्ती व कमकुवत शरीर असलेल्या व्यक्तींना आहे. वयोवृद्धांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना जास्त धोका असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुस तसेच मूत्रपिंडाचा आजार यासारख्या व्याधी असणाऱ्या नागरिकांनासुद्धा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. हे आजार असतील तर ते जिवावर बेतण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या आजारांच्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

गंभीर रुग्णही बरे होतातकोरोनाच्या गंभीर रुग्णांत चार प्रमुख आजार आढळून आले आहेत. हृदयविकार, मूत्रपिंडविकार, कर्करोग आणि अर्धांगवायू या चार प्रमुख रुग्णांत कोरोना आढळून आला आहे. विशेष म्हणजे ५९ वर्षीय कर्करोगाचा रुग्ण बरा होऊन गेलेला आहे. - डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद