शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

CoronaVirus : जिल्हा रुग्णालयाने पाठविलेला रुग्ण घाटीने पाठविला माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:34 IST

घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयातून गंभीर रुग्ण म्हणून पाठविण्यात आलेल्या रुग्णाला माघारी पाठविण्याचा प्रकार सोमवारी घडला. सदर रुग्ण स्थिर असल्याने परत पाठविल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी एका ६५ वार्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेला अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या रुग्णाला घाटीत नेण्यात आले. घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे रुग्णास पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, रुग्णाला हलविण्यापुर्वी फोनवर डॉक्टरांनी संपर्क केला पाहिजे. सदर रुग्ण स्थिर होता. त्यामुळे परत पाठविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद