शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ३ हजारांवर खाटा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:24 IST

coronavirus news खाटा अपुऱ्या पडत असल्याने तेव्हा युद्धपातळीवर खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.

ठळक मुद्दे१७ दिवसांत परिस्थितीत बदल  कोरोनाच्या गंभीर रुग्णसंख्येतही घट

औरंगाबाद : सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या उपचारासाठी खाटांची शोधाशोध करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर ओढावत होती; परंतु गेल्या १७ दिवसांत परिस्थिती बदलली असून, ३ हजारांवर खाटा सध्या रिक्त आहेत.

जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल ६ हजार १३५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होते. खाटा अपुऱ्या पडत असल्याने तेव्हा युद्धपातळीवर खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, २५ सप्टेंबरनंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. जिल्ह्यात सोमवारपर्यंत दाखल रुग्णांची संख्या निम्म्यावर आली. गेल्या १७ दिवसांत रुग्णांची संख्या घटल्याने तब्बल ३ हजार ३५९ खाटा रिक्त झाल्या आहेत. घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे येथेही २३९ खाटा रिक्त  आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटा अपुऱ्या पडत असल्याने १०० खाटा वाढविण्यात आल्या; परंतु सध्या केवळ १२४ रुग्ण दाखल असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी दिली. खाजगी रुग्णालयांमध्येही सध्या मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त आहेत.

केवळ १०८ गंभीर रुग्णघाटीत २४ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड ब्रेक ३५३ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते. यात गंभीर रुग्णांची संख्याही तब्बल २३० होती; परंतु मंगळवारी दाखल रुग्णांची संख्या १७९ इतकी होती. यात १०८ रुग्ण हे गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांबरोबर गंभीर अवस्थेतील रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद