शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी ६२ कोरोना रुग्णांची वाढ, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 13:41 IST

coronavirus in Aurangabad जिल्ह्यात सध्या ५८१ जणांवर उपचार

ठळक मुद्दे ४३ रुग्णांना उपचारानंतर सुटी एकूण रुग्णांची संख्या ४४ हजार ९१३ वर

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी ६२ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. उपचार पूर्ण झालेल्या ४३ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४४ हजार ९१३ एवढी झाली आहे. यातील ४३ हजार १४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १८६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६२ रुग्णांत मनपा हद्दीतील ५०, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३४ आणि ग्रामीण भागातील ९ अशा एकूण ४३ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. न्यायनगरातील ६० वर्षीय स्त्री, सद्गुरू कृपा हाऊसिंग सोसायटीमधील ८७ वर्षीय पुरूष, सम्राटनगरातील ५८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसमर्थनगर १, कासलीवाल मार्बल १, रेल्वे स्टेशन परिसर १, सुंदरवाडी २, एचएपी इंटरनॅशनल शाळा परिसर २, गारखेडा १, जबिंदा रेसिडन्सी १, एन ६, संभाजी कॉलनी १, अन्य ३१, एन वन सी. सेक्टर २, बेगमपुरा २, इटखेडा १, व्हीनस सो., बीड बायपास २, साईश्रद्धा एन्क्लेव्ह, नक्षत्रवाडी परिसर १, दर्गा रोड परिसर १.

ग्रामीण भागातील रुग्णपाचोड, पैठण १, यसगाव, खुलताबाद १, अन्य १०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद