शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

CoronaVirus: औरंगाबादमध्ये आज दुपारपासून संचारबंदी होणार आणखी कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:37 IST

वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, शेतकरी, दुध उत्पादक, परवानगी देण्यात आलेले उद्योग व त्यांचे कामगार, राज्य तसेच केंद्र सरकारचे कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी वगळता उर्वरित सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद : आता उद्या सोमवारपासून शहरामध्ये संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या २० व २१ एप्रिल असे दोन दिवस दुपारी १.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत संचारबंदी कडकपणे राबविण्यात येणार आहे. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, शेतकरी, दुध उत्पादक, परवानगी देण्यात आलेले उद्योग व त्यांचे कामगार, राज्य तसेच केंद्र सरकारचे कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी वगळता उर्वरित सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत.  तथापि, ८ एप्रिल पासूनच रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत संचारबंदी कडक करण्यात आली होती. त्यानंतर १५ एप्रिलपासून १८ एप्रिलपर्यंत सायंकाळी ५ ते  रात्री ११ वाजेपर्यंत अतिशय प्रभावीपणे संचारबंदी राबविण्यात आली. आज रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरात संचारबंदी अधिक कडक करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या