शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या ७१४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:21 IST

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३, ६९४ झाली आहे.

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु असताना बुधवारी ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली. यातील दोन रुग्ण जालना जिल्ह्यातील असून सात औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या ७१४ वर गेली आहे. 

शासकीय रुग्णालयात घाटी येथे नूतन वसाहत-जालना येथील ७५ वर्षीय पुरुष, बीड बायपास-अबंड येथील ७० वर्षीय महिला, शेवराई-गंगापूर येथील ५५ वर्षीय पुरुष आणि अलापूरवाडी-वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, बीडकीन- पैठण येथील ५२ वर्षीय पुरुष, बंजारा कॉलनीतील ६६ वर्षीय महिला,  शेवता- फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला, मधुमतीनगर, रांजणगाव शेंपूंजी येथील ७० वर्षीय पुरुष, अखातवाडा-पैठण येथील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३, ६९४ झाली आहे. यातील आतापर्यंत १८, ५९६ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७१४ झाली आहे. आजघडीला ४३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद