शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

Coronavirus In Aurangabad : शहरात तीन दिवसांत पाच हजारांवर अँटिजन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 19:01 IST

याशिवाय नियमित तपासणी होणारी संख्या वेगळी आहे.

औरंगाबाद : शहरात विविध भागांत अँटिजन टेस्टद्वारे कोरोनाचे निदान केले जात आहे. गेल्या तीन दिवसांत ५ हजार ८३० नागरिकांनी याद्वारे तपासणी करून घेतली. याशिवाय नियमित तपासणी होणारी संख्या वेगळी आहे.

एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास त्या व्यक्तीकडे, तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असल्याची परिस्थिती कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर पाहायला मिळाली. तेव्हा कोरोना संसर्गाची लक्षणे असलेली व्यक्ती आजार लपवीत, तपासणीसाठी लवकर पुढे येत नव्हती. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच या व्यक्ती रुग्णालयात जात होत्या. परिणामी या संसर्गाचे निदान होण्यास विलंब होतो. डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि  जीव गमावण्याची वेळ ओढवते. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच स्वत:हून पुढे येऊन माहिती देण्याचे, आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. 

वेळीच उपचार शक्य : नागरिक सध्या स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत आहेत. ही एक चांगली बाब आहे. कारण त्यातून वेळीच रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे. प्रकृती गंभीर होण्याची वेळ त्यामुळे येत नाही.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद