शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

Coronavirus In Aurangabad : उपचारादरम्यान पाच बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ३३५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 13:51 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७५०४ कोरोनाबाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या ३१३६ जणांवर उपचार सुरू४०३३ रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू  झाल्याची माहिती शासकीय रुग्णालय, घाटी येथील प्रशासनाने गुरुवारी दिली. यामुळे पाच मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना मृत्यूचा आकडा ३३५ झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढ झपाट्याने होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यूची संख्या सुद्धा वाढत जात आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी उपचारादरम्यान, पैठण येथील ५६ वर्षीय पुरुष, गणेश कॉलनी येथील ८० वर्षीय वृद्ध महिला, सिल्लेखाना येथील ४२ वर्षीय पुरुष, अरिश कॉलनी येथील ७४ वर्षीय पुरुष, कन्नड, देवगाव रंगारी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली. 

आज १६६ बाधितांची वाढ जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आढळलेल्या रुग्णांत मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ९० पुरूष तर ७६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७५०४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४०३३ रुग्ण बरे झालेले असून ३३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ३१३६ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद