शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

coronavirus : कोरोनाबाधित ७ रुग्णांचा मृत्यू; औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६१३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:34 IST

जिल्ह्यात आज १२० बाधितांची वाढ 

ठळक मुद्दे एकूण रुग्णसंख्या १९, ५२७ एवढी झाली आहे. . सध्या ४२२५ जणांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ५, बीड येथील एक आणि जालना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ६१३ झाली आहे.

कादरीनगर-वैजापूर येथील ८० वर्षीय महिला , मुकुंदवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष , लासुर स्टेशन-गंगापूर येथील ७० वर्षीय पुरुष, शहागंज येथील ५२ वर्षीय महिला, आंबडेकनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, मंठा-जालना येथील २५ वर्षीय महिला आणि जालना रोड-बीड येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आज १२० बाधितांची वाढ जिल्ह्यात गुरुवारी १२० बाधितांची वाढ झाली, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या १९, ५२७ एवढी झाली आहे. आतापर्यंत १४, ६८९ रुग्ण बरे झाले तर ६१३ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४२२५ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद