शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

coronavirus : औरंगाबादेत ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण मृत्यू तीनशेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 15:16 IST

आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी अवघ्या साडेपाच तासांत तब्बल ६, तर शनिवारी सकाळी एका बाधिताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात पोहचला आहे. जून महिन्यापासून वाढत असलेल्या बाधीतांच्या मृत्यूच्या संख्येत अद्यापही घट झालेली नाही. मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात येऊन पोहोचला असून प्रशासनानेही दुखणे अंगावर काढू नका वेळीच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. 

घाटी रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी ५ ते रात्री १०.३० या साडे पाच तासांत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नारळीबाग येथील ७८ वर्षीय महिला, शाही नगर गारखेडा येथील ६५ वर्षीय महिला, फुले नगर उस्मानपुरा येथील ५२ वर्षीय महिला, दलालवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७८ वर्षीय महिला, आलंगिर कॉलनी येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शनिवारी सकाळी बजाजनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा सकाळी ८.५० वाजता मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे आतापर्यत झालेल्या एकूण मृत्यूचा आकडा २९६ झाला आहे. यात घाटी रुग्णालयात २२६, विविध खाजगी रुग्णालयात ६८ तर जिल्हा रुग्णालयात २ मृत्यू झाले आहेत. 

शनिवारी दुपारपर्यंत १९६ बाधितांची भरशनिवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत ११० पुरूष तर ८६ महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ३०३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद