शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

coronavirus : औरंगाबादेत ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण मृत्यू तीनशेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 15:16 IST

आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी अवघ्या साडेपाच तासांत तब्बल ६, तर शनिवारी सकाळी एका बाधिताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात पोहचला आहे. जून महिन्यापासून वाढत असलेल्या बाधीतांच्या मृत्यूच्या संख्येत अद्यापही घट झालेली नाही. मृत्यूचा आकडा तिनशेच्या घरात येऊन पोहोचला असून प्रशासनानेही दुखणे अंगावर काढू नका वेळीच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. 

घाटी रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी ५ ते रात्री १०.३० या साडे पाच तासांत सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नारळीबाग येथील ७८ वर्षीय महिला, शाही नगर गारखेडा येथील ६५ वर्षीय महिला, फुले नगर उस्मानपुरा येथील ५२ वर्षीय महिला, दलालवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७८ वर्षीय महिला, आलंगिर कॉलनी येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शनिवारी सकाळी बजाजनगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा सकाळी ८.५० वाजता मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे आतापर्यत झालेल्या एकूण मृत्यूचा आकडा २९६ झाला आहे. यात घाटी रुग्णालयात २२६, विविध खाजगी रुग्णालयात ६८ तर जिल्हा रुग्णालयात २ मृत्यू झाले आहेत. 

शनिवारी दुपारपर्यंत १९६ बाधितांची भरशनिवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांत ११० पुरूष तर ८६ महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६४६० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ३०३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद