शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ६ बाधितांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:52 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १०५ कोरोनाबाधित आढळले आहेत.  

ठळक मुद्देसध्या ४ हजार १२० जणांवर उपचार सुरु आहेत.  ८ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तर बीड येथील एका कोरोनाबाधिताचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ४४९ झाली आहे.

कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा जिल्ह्यात वाढत जात असून आज दुपारपर्यत सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृतू झाला. मृतांमध्ये सिल्क मिल कॉलनी येथील ४० वर्षीय पुरुष, खामखेड, बीड येथील ६५ वर्षीय पुरुष, जटवाडा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष, पुंडलीकनगर ५४ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा ४२ वर्षीय, भवानीनगर येथील ७० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष या बाधितांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात ६७ रुग्णांची वाढजिल्ह्यातील ६७ रुग्णांचे अहवाल सोमवारी (दि २७) सकाळी पॉझिटिव्ह आले. महापालिका हद्दीत २४ तर ग्रामीण भागात ४३ रुग्ण आढळून आली. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण गारखेडा १, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पडेगाव ३, रामनगर १, एसटी कॉलनी २, पंचशीलनगर २, नारेगाव २, किर्ती सो. (एन-८) १, ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा १, मुकुंदवाडी ६, जय भवानीनगर २, एन-२, सिडको १ 

ग्रामीण भागातील रुग्णसंतपूर, कन्नड १, पाचोड १, बजाजनगर १, औरंगाबाद ३, गंगापूर ९, सिल्लोड ६, वैजापूर २१, पैठण १.

४ हजार १२० बाधितांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १०५ कोरोनाबाधित आढळले आहेत.  त्यापैकी ८ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४४९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार १२० जणांवर उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद