शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

coronavirus : औरंगाबादेत ४५ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या २०६५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 08:50 IST

सध्या ७३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

ठळक मुद्दे१२२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

औरंगाबाद : जिल्ह्यात ४५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०६५ झाली आहे. यापैकी १२२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तर ७३९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सोमवारी (दि ८) सांगितले.

आढळलेल्या रुग्णांत शिवशंकर कॉलनी १, बौद्ध नगर १, पीर बाजार, उस्मानपुरा ८, पोलिस क्वार्टर, तिसगाव १, भोईवाडा, मिलकॉर्नर १, सातारा परिसर ३, पद्मपुरा १, फाजीलपुरा, मोहनलाल नगर १, सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर १, न्यू हनुमान नगर, गारखेडा १, मजनू हिल, दमडी मोहल्ला १, ज्युबली पार्क १, गारखेडा परिसर १, चिकलठाणा २, बौद्ध नगर, जवाहर कॉलनी १, एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर ५, सादाफ कॉलनी, कटकट गेट २, पुंडलिक नगर १, विद्या निकेतन कॉलनी २, भोईवाडा १, शिवाजी नगर, गारखेडा १, सेंट्रल नाका, बायजीपुरा १,एन-चार, सिडको १, कैलास नगर १, गणेश नगर, पंढरपूर परिसर १, अन्य  २, देवशी पिंपळगाव, गंगापूर १, सावरखेडा, सोयगाव १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १८ महिला आणि २७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद