शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा १०५ वा बळी; चार बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:40 IST

चार बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या २०६९ वर गेली आहे. 

औरंगाबाद : शहरातील बायजीपुरा येथील ६३ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. ८ ) सकाळी मृत्यू झाला. यामुळे शहरात आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या १०५ झाली आहे. तर दुपारी चार बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या २०६९ वर गेली आहे. 

बायजीपुरा येथील ६३ वर्षीय वृद्धाला खाजगी रुग्णालयात ४ जून रोजी भरती करण्यात आले होते. कोरोनामुळे न्युमोनिया आणि अनके अवयव निकामी झाल्याने त्यांचा सोमवारी सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. हा जिल्ह्यातील १०५ वा मृत्यू ठरला आहे.चार रुग्णांची वाढ

दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी सकाळी ४५ बाधित आढळून आल्यानंतर दुपारी ४ बाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णसंख्या २०६९ झाली आहे. मिल कॉर्नर -१ तर पंढरपूर परिसरात ३ रुग्ण आढळून आले आहेत. यात एक महिला आणि तीन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस