शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

कोरोनाचा कहर ! १० ते १९ जुलैपर्यंत औरंगाबादेत संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 08:38 IST

पुढील आठ दिवस शहरावर राहणार प्रशासनाचे बारीक लक्ष

ठळक मुद्दे४ जुलैपासून वाळूज परिसरात कडक संचारबंदीआता नाही तर कधीच नाही

औरंगाबाद : दररोज दोनशेच्या संख्येने वाढणाऱ्या 'कोरोना'ला रोखण्यासाठी महापालिका हद्दीत १० ते १९ जुलैपर्यंत अत्यंत कडक संचारबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

२ ते ९ जुलैपर्यंत शहरातील वाढती रुग्णसंख्या, नागरिक नियमांचे किती पालन करतात यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. या काळात परिस्थितीत सुधारणा झाल्यास संचारबंदी बाबत पुन्हा विचार केला जाऊ शकतो. मात्र, परिस्थिती सुधारली नाही तर १० पासून संचारबंदी लावण्यात येईल. बुधवारी एका बैठकीत हा निर्णय झाला. या काळात कोणतेही कारण देऊन नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. शहरात राहणाऱ्या एमआयडीसीच्या कामगारांना पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

आता नाही तर कधीच नाहीकोरोना आजाराची साखळी तोडण्याची संधी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. औरंगाबादकरांनी या उपक्रमाला १०० % साथ दिली तर कोरोना प्रसाराची साखळी सहज तोडता येईल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. आता नाही केले तर नंतर कधीच नाही असेही सूत्रांनी नमूद केले.

काय राहणार उघडे,काय बंद ?मेडिकल आणि दुधाची दुकाने काही तास उघडी ठेवण्यात येणार आहेत . किराणा दुकान उघडी ठेवण्यावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही. काही अधिकाऱ्यांनी एकदिवस आड काही तास किराणा दुकान सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठही दिवस किराणा दुकान बंद करण्याचा विचार सुरू आहे. 

४ जुलैपासून वाळूज परिसरात संचारबंदी४ जुलैपासून वाळूज औद्योगिक वसाहत आणि परिसरात कडक संचारबंदी लावण्यात येणार आहे. १ जूनपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत.  बजाजनगर आणि आसपासच्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका