शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ९८ कोरोना रुग्णांची वाढ, ७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:22 IST

Corona virus : दिवसभरात उपचारानंतर ११६ जणांना सुटी 

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात १,०१७ रुग्णांवर सुरु उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली आली. दिवसभरात अवघ्या ९८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात २५, तर ग्रामीण भागातील ७३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एक हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार ४७६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ३५ आणि ग्रामीण भागातील ८१, अशा ११६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना नक्षत्रवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळीघोगरगाव, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, वडाळा, पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष, गोंदगाव, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, बाभुळतेल, वैजापूर येथील ५८ वर्षीय महिला, ज्ञानेश्वरनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, ऑडिटर सोसायटी, हर्सूल येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसंभाजी कॉलनी १, एन-५ येथे १, एन-६ येथे १, एन-१३ येथे १, आनंदनगर १, पुंडलिकनगर १, बीड बायपास १, कांचनवाडी १, एन-९ येथे १, एमजीएम होस्टेल १, एन-२ येथे १, छत्रपतीनगर, गारखेडा १, एन-४ येथे २, अन्य ११.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर २, पैठण २, रांजणगाव शेणपुंजी १, अन्य ६८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद