शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ९८ कोरोना रुग्णांची वाढ, ७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:22 IST

Corona virus : दिवसभरात उपचारानंतर ११६ जणांना सुटी 

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात १,०१७ रुग्णांवर सुरु उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली आली. दिवसभरात अवघ्या ९८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात २५, तर ग्रामीण भागातील ७३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एक हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार ४७६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ३५ आणि ग्रामीण भागातील ८१, अशा ११६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना नक्षत्रवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळीघोगरगाव, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, वडाळा, पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष, गोंदगाव, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, बाभुळतेल, वैजापूर येथील ५८ वर्षीय महिला, ज्ञानेश्वरनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, ऑडिटर सोसायटी, हर्सूल येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसंभाजी कॉलनी १, एन-५ येथे १, एन-६ येथे १, एन-१३ येथे १, आनंदनगर १, पुंडलिकनगर १, बीड बायपास १, कांचनवाडी १, एन-९ येथे १, एमजीएम होस्टेल १, एन-२ येथे १, छत्रपतीनगर, गारखेडा १, एन-४ येथे २, अन्य ११.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर २, पैठण २, रांजणगाव शेणपुंजी १, अन्य ६८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद