शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १४३ कोरोना रुग्णांची वाढ, १९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 12:20 IST

Corona Virus in Aurangabad : सध्या जिल्ह्यात २,२४६ रुग्णांवर सुरू उपचार आहेत

ठळक मुद्देउपचारानंतर २८३ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८, तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या दोन हजार २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ९४६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ४१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ८५ आणि ग्रामीण भागातील १९८, अशा २८३ रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोना मृत्युदर ९.७९ टक्के राहिला.

उपचार सुरू असताना पाचोड, पैठण येथील ५९ वर्षीय पुरुष, हडको कॉर्नर येथील ७६ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६२ वर्षीय महिला, कन्नड येथील ६० वर्षीय महिला, गंगापूर येथील ३० वर्षीय महिला, दौलताबाद येथील ४२ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, शेवगाव, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, बिडकीन, पैठण येथील ३५ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, लोहगाव, कन्नड येथील ४० वर्षीय महिला, आंबेडकरनगर येथील ६८ वर्षीय महिला, रशीदमामू कॉलनीतील ६५ वर्षीय महिला, स्टेशनरोड परिसरातील ६६ वर्षीय महिला आणि तळवाडा येथील ५६ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ४२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णजाधववाडी १, म्हाडा कॉलनी १, जालाननगर १, चिकलठाणा ३, अन्य ३२

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ३, रांजणगाव २, हेरडपुरी, ता. पैठण २, सिडको वाळूज महानगर-१ येथे १, लोकमान्य चौक १, कासोदा, ता. गंगापूर १, अन्य ९५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद