शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या २,४०० रुग्णांवर कोरोना उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 11:39 IST

Corona Virus : रविवारी जिल्ह्यात उपचारानंतर २९५ जणांना सुटी 

ठळक मुद्देशहरात ४०, ग्रामीणमध्ये ९९ कोरोना रुग्णांची वाढउपचारादरम्यान १५ रुग्णांचा मृत्यू 

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या दोनशेखाली गेली. दिवसभरात १३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ४०, तर ग्रामीण भागातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ८०३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार १३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ९८ आणि ग्रामीण भागातील १९७, अशा २९५ रुग्णांना सुटी देण्यात आली.उपचार सुरू असताना कांचनवाडी येथील ६६ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६४ वर्षीय महिला, रांजणगाव येथील ३७ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६८ वर्षीय महिला, कन्नड येथील ५७ वर्षीय पुरुष, तसेच ६१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, सटाना, वैजापूर येथील ७५ वर्षीय महिला, जांभई, सिल्लोड येथील ४८ वर्षीय महिला, टिळकनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ५७ वर्षीय पुरुष आणि लातूर जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, बुलडाणा जिल्ह्यातील ४८ वर्षीय पुरुष, ताडेगाव येथील ५० वर्षीय पुरुष, अमाडी कोठारी, चंद्रपूर येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णविष्णुनगर १, खोकडपुरा १, मिलिटरी हॉस्पिटल १, सादतनगर २, छावणी १, सहकारनगर १, गजानननगर २, आर्यनगर १, देशमुखनगर १, चिकलठाणा २, तारांगणनगर २, मुकुंदवाडी २, हर्सुल १, मयूर पार्क २, कांचनवाडी १, सातारा परिसर ३, म्हाडा कॉलनी १, पडेगाव १, सिध्दार्थनगर १, एन-२ येथे १, औरंगाबाद १२.

ग्रामीण भागातील रुग्णवैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, वाळूज १, वाळूज एमआयडीसी १, सिल्लोड १, बजाजनगर ४, तीसगाव १, अन्य ८९.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद