शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Corona virus in Aurangabad : शहराची पुन्हा कोरोना मृत्यूवर मात; जिल्ह्यात ४३ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 12:32 IST

Corona virus in Aurangabad: जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचा आलेख घसरला असून, जिल्हा मृत्यूच्या संकटापासून दूर जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील एक, अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : शहराने मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूवर मात केली. दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील एक आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, सध्या ४६६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचा आलेख घसरला असून, जिल्हा मृत्यूच्या संकटापासून दूर जात आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात शहरात ११ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ४८० एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ६२ अशा ७६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागांतील ४२३ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना, म्हस्की, वैजापूर येथील ४५ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णस्वस्तिकनगर १, जाधववाडी १, एन-३, सिडको १, कैसर कॉलनी १, स्टेशन रोड फॉरेस्ट कॉलनी २, पन्नालालनगर १, गारखेडा परिसर १, एन-१२, हडको १, घाटी १, सातारा परिसर १

ग्रामीण भागातील रुग्णसिडको महानगर-१ येथे २, दौलताबाद १ यासह विविध गावांमध्ये २९ कोरोना रुग्णांची भर पडली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या