शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी ५६ कोरोना रुग्णांची वाढ; ६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:41 IST

Corona Virus In Aurangabad : गुरुवारी ९६ रुग्णांना उपचारादरम्यान सुटी

ठळक मुद्देसध्या ७४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेतजिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,१८० एवढी झाली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या ५६ रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या ९६ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,१८० एवढी झाली आहे. यातील ४२,२७० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५६ रुग्णांत मनपा हद्दीतील ४५, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७१ आणि ग्रामीण भागातील २५, अशा ९६ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. पडेगावातील ५२ वर्षीय पुरुष, हर्सूल पिसादेवी रोड येथील ६१ वर्षीय पुरुष, चौका येथील ६० वर्षीय पुरुष, एन-११ नवजीवन कॉलनी येथील ६४ वर्षीय पुरुष, द्वारकानगरातील ७२ वर्षीय स्त्री, अजबनगरातील ७० वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील रुग्ण : मुधलवाडी, पैठण १, अन्य १०.

मनपा हद्दीतील रुग्ण :उस्मानपुरा १, रेल्वे स्टेशन १, छावणी परिसर १, एन-३ सिडको १, उल्कानगरी १, बीड बायपास १, रामनगर २, पहाडसिंगपुरा १, रेल्वे स्टेशन परिसर २, मछली खडक १, आविष्कार कॉलनी १, ईटखेडा १, अयोध्यानगर १, मध्यवर्ती बसस्थानक परिसर १, हरिप्रसादनगर १, एन-११ सिडको १, हर्सूल १, शाहनूरवाडी १, अन्य २५.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद