शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा ३ अंकी वाढ; १२० कोरोनाबाधितांची भर, ७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 14:34 IST

corona virus सध्या जिह्यात १४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

ठळक मुद्देउपचारानंतर २६८ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात १२० कोरोनाबाधितांची भर पडली. सलग सहा दिवस शंभराखाली रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी ग्रामीण भागात १००, तर औरंगाबाद शहरात २० रुग्ण वाढले. ७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यूृ झाला. दिवसभरात २६८ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

शहरातील २१, तर ग्रामीण भागातील २४७ रुग्ण मंगळवारी उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १ लाख ४४ हजार ९०८ झाली आहे, तर आजपर्यंत १ लाख ४० हजार ११४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. उपचारादरम्यान एकूण ३ हजार ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या १४३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात शहरातील १४०, तर ग्रामीणमधील १२९८ रुग्णांचा समावेश आहे.

मनपा हद्दीत २० रुग्णबीड बायपास २, शांतिपुरा १, सईदा कॉलनी एनएस पार्क १, गुरुदत्तनगर १, एन-७ पोलीस कॉलनी २, सुरेवाडी हर्सुल १, हिरापूर १, एन-३ सिडको १, कैलासनगर जालना रोड १, एटीपीओ बेंडवाडी १, चिकलठाणा १, जय भवानीनगर १, अन्य ६.

ग्रामीण भागातील १०० रुग्णफुलंब्री १, कचनेर जिल्हा परिषद शाळेजवळ १, सावता नगर कमलापूर १, रामराई रोड वाळूज १, देऊळगाव बाजार १ , औरंगाबाद तालुक्यात ९, फुलंब्री तालुक्यात ५, गंगापूर तालुक्यात १४, कन्नड तालुक्यात १४, सिल्लोड ६, वैजापूर ३३, पैठण तालुक्यात १८ रुग्ण बाधित आढळून आले.

७ बाधितांचा मृत्यूघाटी रुग्णालयात दावलपुरी येथील ५५ वर्षीय महिला, फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला, विरामगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, जिल्हा सामान्य रुग्णालयात विहामांडवा येथील ६० वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात सुदर्शननगर येथील ६६ वर्षीय पुरुष, हनुमाननगर येथील ६६ वर्षीय पुरुष, ढोरकीन येथील ५० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद