शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

Corona virus In Aurangabad : शहरात १९ तर ग्रामीणमध्ये ९४ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:57 IST

जिल्ह्यात ११३ बाधित रुग्ण आढळले 

ठळक मुद्देउपचारानंतर १७५ रुग्णांना सुटीजिल्ह्यात सध्या १९४८ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात ११३ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. यात महानगरपालिकेच्या हद्दीत अवघे १९, ग्रामीणमध्ये ९४ बाधित आढळले. तर ९ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७५ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. शहरातील ६८ तर ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४४८६ झाली आहे. आजपर्यंत १,३९,२१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ३,३२२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १,९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत १९ रुग्णघाटी ५, नवजीवन कॉलनी १, हर्सूल १, उस्मानपुरा १, स्वराज नगर १, ज्योती नगर १, अन्य ८.

ग्रामीण भागातील ९४ रुग्णगदाना १, सांजोळ १, भांडगाव १, कसाबखेडा १, शिरसमाळ, दौलताबाद १, औरंगाबाद तालुक्यात ६, फुलंब्री ३, गंगापूर १२, कन्नड २३, खुलताबाद ५, सिल्लोड ४, वैजापूर ३०, पैठण ११ तर सोयगाव तालुक्यात एकही रुग्ण शुक्रवारी आढळून आला नाही.

९ बाधितांचे मृत्यूघाटी रुग्णालयात वडनेर येथील ६० वर्षीय महिला, पिशोर येथील ६४ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ६५ वर्षीय महिला, शांतीपुरा येथील ७६ वर्षीय महिला, सीतानाईक तांडा येथील ६५ वर्षीय पुरुष, सटाणा येथील ६५, जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनवाडा येथील ७० वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात भावसिंगपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष, गोळेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृतात समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद