शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४६ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:22 IST

coronavirus in aurangabad : जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले

ठळक मुद्देबुधवारी ८२ नव्या रुग्णांची वाढ जिल्ह्यात सध्या ४७८ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ८२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७८ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरु असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ३१ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ८२ रुग्णांत मनपा हद्दीतील ६६, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६७ आणि ग्रामीण भागातील ११, अशा एकूण ७८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. तेलवाडीतील ४५ वर्षीय पुरुष, अल्तमश कॉलनीतील ६० वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णजयभवानीनगर १, शिवशंकर कॉलनी १,भाग्यनगर १, सेंट फ्रान्सेस स्कूल १,बायजीपुरा १, उस्मानपुरा ४, पैठण गेट १, शहानूरवाडी २, पडेगाव १, एन सहा, सिडको १, उल्कानगरी १, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल २, जटवाडा १, गुलमोहर कॉलनी १,धूत हॉस्पिटल ३,सातारा परिसर १,समर्थनगर १, शहानुरवाडी १, नवजीवन हॉस्पिटल परिसर १, सराफा भोवरी कोठडा १, एन-४, सिडको ४, न्यू गणेशनगर १, पुंडलिकनगर १, महालक्ष्मी चौक १, हर्सूल, टी. पॉईट ३, एन-८ येथे १, जिन्सी चौक १, गारखेडा १, अन्य २६

ग्रामीण भागातील रुग्णरांजणगाव १, पिंप्री राजा १, वडगाव १, अन्य १३

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या