शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

कोरोना कहर ! औरंगाबादेत एक आणि सहा महिने वयांच्या दोन शिशुंचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 10:42 IST

Corona in Aurangabad : औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने 31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णलयात अवघ्या एक महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबरोबरच ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

एक महिन्याचे बाळ  २८ मार्च रोजी अति गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाच्या पालकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून त्याचे वडील कोविड पॉझिटिव्ह  आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. सदर रुग्ण कन्नड (औरंगाबाद )येथील रहिवासी आहे. मृत्युचे कारण कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट डिसीज, कार्डिओजेनिक शॉक,डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअॅग्युलेशन, पल्मनरी हिमरेज, कोविड १९ असे आहे.

त्याबरोबरच  ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीला २७ मार्च रोजी गंभीर अवस्थेत दाखल दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सदर रुग्ण ब्रिजवाडी, औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या मृत्युचे कारण सिव्हिअर ब्रॉन्कोन्यूमोनिया विद ॲक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, सेप्टीक शाॅक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअॅग्युलेशन, कोविड १९ असे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद