शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळजी; औरंगाबाद जिल्ह्यात २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:36 IST

corona virus in Aurangabad प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार

ठळक मुद्देवेळप्रसंगी प्रशासन गुन्हे दाखल करण्यापर्यंत जाईल. एसटीसह सर्व यंत्रणेला सूचना

औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणांची चिंता वाढली असून नागरिक मात्र कोरोना संपला या आविर्भावातच आलबेल वागू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारी तहसीलस्तरावरील २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत. 

विदर्भातून आणि केरळ व दक्षिण भारतासह कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असलेल्या राज्य आणि जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत जिल्हा सीमा तपासणी (चेकपोस्ट) अलर्ट करण्याचा निर्णय होणार आहे. केरळमधून येणाऱ्या वाहनांची सध्या तपासणी सुरू आहे. अकोला आणि अमरावतीमधून औरंगाबादमार्गे अनेक वाहने मुंबई व नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. त्या वाहनांचे स्क्रिनिंग आता करण्यात येणार आहे.

प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीप्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले, जिल्ह्यात सर्व मंगल कार्यालयांना तहसील पातळीवर नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. वेळप्रसंगी प्रशासन गुन्हे दाखल करण्यापर्यंत जाईल. गर्दीच्या ठिकाणी नियम कडक करण्यात येणार आहेत. मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. जिल्हा सीमा तपासणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत गुरुवारी बैठक होणार आहे.

एसटीसह सर्व यंत्रणेला सूचनाविदर्भासह सर्व जिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना प्रवासाची परवानगी देण्याबाबत सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर परिपत्रक काढून अलर्ट देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद