शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

Coroana Virus : दिलासा !  सलग १२ दिवस कोरोना रुग्णसंख्या ५० खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 18:15 IST

Coroana Virus in Aurangabad : मे महिन्यात एका दिवसात आढळत होते ८०० रुग्ण- जुलैमध्ये तेवढी रुग्णसंख्या होण्यासाठी लागले २० दिवस

ठळक मुद्देतिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे. कोरोना तपासण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच दिवसात आठशेवर रुग्णांची भर पडत होती. मात्र आता ही संख्या २० दिवसांवर गेली आहे. जिल्ह्यात १ ते २० जुलैदरम्यान ८४८ कोरोना रुग्णांची वाढ झाली, त्याउलट १ हजार १५९ कोरोनामुक्त झाले. सलग १२ दिवस कोरोना रुग्णसंख्या ५० च्या खाली असल्याने दिलासा व्यक्त होत आहे.

तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, उपचाराच्या सोयीसुविधा वाढविल्या जात आहेत. कोरोना तपासण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. या सगळ्यात मात्र औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० च्या खाली स्थिरावल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांबरोबर मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. जुलैच्या २० दिवसांत ५१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २ मे रोजी ८३५ कोरोना रुग्णांचे निदान झाले होते. एका दिवसातील ही रुग्णसंख्या २० दिवसांत आढळत आहे.

कोरोना रुग्णांची संख्यातारीख- रुग्ण९ जुलै-४७१० जुलै-३८११ जुलै-३३१२ जुलै-२४१३ जुलै-३०१४ जुलै-३५१५ जुलै-४८१६ जुलै-४६१७ जुलै-४११८ जुलै-३११९ जुलै-४७२० जुलै-३७ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद