शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बिले देण्याच्या अटीवर कंत्राटदारांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 21:14 IST

मनपा अधिका-यांनी लवकरात लवकर थकीत बिले देण्याचे आश्वासन दिल्यावर एका कंत्राटदाराने काम सुरू केले. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम संपले.

औरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कंत्राटदारांनी २१ जानेवारीपासून विविध दुरुस्तीच्या कामांवर बहिष्कार घातला होता. शुक्रवारी सकाळी पुंडलिकनगर भागात व्हॉल्व्ह खराब झाला होता. एकही कंत्राटदार दुरुस्तीच्या कामावर येण्यास तयार नव्हता. अखेर मनपा अधिका-यांनी लवकरात लवकर थकीत बिले देण्याचे आश्वासन दिल्यावर एका कंत्राटदाराने काम सुरू केले. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम संपले.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोजकेच १० ते ११ कंत्राटदार काम करतात. जायकवाडी आणि शहरातील पाणीपुरवठ्याची सर्व कामे हेच कंत्राटदार करतात. नवीन जलवाहिन्या टाकणे, दूषित पाण्याचा प्रश्न सोडविणे आदी सर्व कामे याच कंत्राटदारांकडून करण्यात येतात. जायकवाडी ते शहरापर्यंत कुठेही जलवाहिनी फुटल्यास कंत्राटदार वेळ काळ न पाहता लेबर घेऊन घटनास्थळी धाव घेतात. मनपा अधिकारी येईपर्यंत युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात येते.

मागील आठ ते दहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला दुरुस्तीच्या कामाचे बिल मिळाले नाही. सर्व कंत्राटदारांनी २१ जानेवारीपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी जायकवाडीत जुन्या पाणीपुरवठा योजनेत बिघाड झाला. हे काम करण्यासाठी मनपाला खाजगी कंत्राटदाराला पाचारण करावे लागले. हे काम करीत असताना कंत्राटदाराचा कर्मचारी वर्गीस हा गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला तब्बल १८ टाके पडले आहेत. जोखमीचे काम करणाºयांना तरी वेळेवर बिले मिळावीत, अशी अपेक्षा कंत्राटदारांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद