शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

भाजप विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:27 IST

सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़सत्ता आल्यानंतर राज्यात एकाही शेतकºयाची आत्महत्या होऊ देणार नाही, कोरडवाहू शेतीत ठिबक सिंचनासाठी ९० टक्के अनुदान देऊ, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात वीज, पाणी देऊ, शेतमालाला ५० टक्के नफा मिळेल, अशी व्यवस्था करू, आदी आश्वासने भाजपाने निवडणुकीपूर्वी दिली होती़ मात्र तीन वर्षांचा कालखंड उलटूनही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही़ राज्यात १२ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ जीएसटीमुळे शेती आवजारांच्या किंमती वाढल्या़ शेतकºयांना ५० टक्के नफा तर सोडाच परंतु, हमीभावही मिळत नाही़या सर्व पार्श्वभूमीवर सरकार अपयशी ठरले असून, या सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी खा़ तुकाराम रेंगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, इरफानूर रहेमान, रवि सोनकांबळे, जयश्रीताई खोबे, अब्दुल सईद, बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सुनील देशमुख, सचिन देशमुख, अमानउल्ला खान, सालेह चाऊस, पंजाबराव देशमुख, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष नागसेन भेरजे, बंडू पाचलिंग, अ‍ॅड़ हनुमंत जाधव, सचिन जवंजाळ, सुरेश काळे, अतिक उर रहेमान, सुहास पंडीत, मलेका गफार, जानूबी, पठाण दुर्राणी खानम, वंदना पवार, जयश्री जाधव, रत्नमाला शिंगणकर, इरफान मलीक, मिनहाज कादरी आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते़