शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळांतील संगणक कक्ष धूळ खात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:25 IST

विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत. मात्र त्यातील बहुतांश बंदच आहेत. त्यामुळे या संगणकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.हिंगोली जिल्ह्यात जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासन योजनेसह खासदार, आमदारांच्या निधीतून अनेक ठिकाणी संगणक कक्ष उभारणी केली होती. यात बहुतेक शाळा या माध्यमिकच्या आहेत. मात्र हे संणगक कालओघात बंद पडले आहेत. काही ठिकाणी या मुलांना शिक्षण देण्यासाठी संगणक शिक्षक होते. नंतर त्यांनाही सर्व शिक्षातील तरतूद बंद झाल्याने कमी करण्यात आले. त्यामुळे हे संगणक धूळ खात पडले. तर इतर शिक्षकांना फारसे संगणक ज्ञानच नसल्याने त्यांनीही कधी धूळ झटकण्याचा प्रयत्न केला नाही. आता यातील किती संगणक वापरण्यायोग्य उरले हाही शोधाचाच विषय आहे. बोटावर मोजण्याइतक्या शाळांत मात्र ही यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र या संगणकांची दुरुस्ती केल्यास अनेक शाळांमध्ये पुन्हा निदान संगणक साक्षरतेचे काम तरी करणे शक्य आहे.