शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ग्रामीण भागात सक्तीची गृहकर्ज वसुली

By admin | Updated: December 19, 2015 23:40 IST

जालना : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु असताना महिंद्र ग्रामीण गृहकर्ज कंपनीकडून ग्रामीण भागात सक्तीची कर्ज वसुली सुरु असून,

जालना : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु असताना महिंद्र ग्रामीण गृहकर्ज कंपनीकडून ग्रामीण भागात सक्तीची कर्ज वसुली सुरु असून, ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.नापिकीमुळे शेतकरी खंगलेला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा, पशुधन सांभाळण्याचा, लेकीबाळीच्या लग्नकार्याचा असा एक प्रश्न नाही, तर अनेक प्रश्नांचा तो सामना करीत असताना गृहकर्जाची सक्त वसुली करणे म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे काय, असा सवाल करुन संघटनेमार्फत शेतकऱ्यांना धैर्य देण्याचे काम केले जात आहे. परंतु अशाप्रकारची जाचक वसूली करणे तात्काळ थांबवावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे, शेतकरी संघटनेचे सुरेश गवळी, युवा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)