शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

दिलासादायक ! नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:41 IST

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,९८४ एवढी झाली आहे.

ठळक मुद्दे सोमवारी ५२ रुग्णांची वाढ, १०८ जणांना सुटी, एका रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट राहिली. दिवसभरात ५२ नव्या रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,९८४ एवढी झाली आहे. यातील ४१,९७१ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत तर १,१५९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ८५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५२ रुग्णांत मनपा हद्दीतील ४१, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८९ आणि ग्रामीण भागातील १९ अशा १०८ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शहरातील धावनी मोहल्ल्यातील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण :एन-२, सिडको २, रेल्वेस्टेशन परिसर ३, सिडको महानगर १,  इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी ४, उत्तमनगर १, अशोकनगर ३,  सिडको बसस्टँड परिसर १,  राधाकृष्ण मंदिराजवळ, क्रांतीचौक १,  हडको परिसर १, अन्य २४         

ग्रामीण भागातील रुग्ण : सिल्लोड पोलीस स्टेशन परिसर १, अन्य १०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस