शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 23:16 IST

लातूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) घोळ असल्याचा आरोप करीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने रविवारी दुपारी गांधी चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले.

लातूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) घोळ असल्याचा आरोप करीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने रविवारी दुपारी गांधी चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले. ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पद्धतीने मतदान घ्यावे, अशी मागणीही बसपाच्या वतीने यावेळी करण्यात आली. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून भाजप निवडणुका जिंकत आहे. याला निवडणूक आयोगही जबाबदारही आहे, असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीने यावेळी करण्यात आला. निवडणूक आयोग आणि भाजप सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत बसपा कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन केले. यावेळी बसपाचे प्रदेश महासचिव प्रा. व्यंकट कसबे, प्रदेश सचिव रघुनाथ बनसोडे, जयकुमार बनसोडे, प्रा. अनिल कांबळे, ज्योतिराम लामतुरे, दत्ता क्षीरसागर, विशाल भोपणीकर, अरविंद दामवाले, सिद्धार्थ सूर्यवंशी, भोजराज खंडेराय, उदय सोनवणे, गौतम सोनवणे, दत्ता रणदिवे, विल्सन नवगिरे, रमण गायकवाड, अ‍ॅड. अनुप पात्रे, विशाल वाहुळे, निखिल उड्डाणसिंग, प्रताप किवले आदींची उपस्थिती होती.