शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

औरंगाबादकर कुडकुडले, पारा १२.८ अंशांवर; मोसमातील नीचांकी तापमान नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 16:20 IST

बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद

औरंगाबाद : शहरात थंडीचा कडाका वाढला असून, बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरात २९ ऑक्टोबर रोजी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे शहरात गारवा वाढला होता, परंतु त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली आणि थंडी गायब झाली. परंतु गेल्या चार दिवसांत किमान तापमानात झपाट्याने घसरण झाली. त्यामुळे पुन्हा थंडीने शहराला कवेत घेतले. शहरात सकाळी सायंकाळी गारवा वाढला. गतवर्षी ११ नोव्हेंबर २०२० रोजी शहरात १२.० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले होते. थंडी वाढल्याने ऊबदार कपडे परिधान करूनच नागरिक सकाळी आणि सायंकाळनंतर बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहे. त्याबरोबरच ऊबदार कपडे खरेदीसाठीही नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढली आहे.

असे घसरले तापमानतारीख- तापमान६ नोव्हेंबर - १९.८७ नोव्हेंबर-१९.१८ नोव्हेंबर-१४.४९ नोव्हेंबर-१३.६१० नोव्हेंबर-१२.८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद