शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

औरंगाबादकर कुडकुडले, पारा १२.८ अंशांवर; मोसमातील नीचांकी तापमान नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 16:20 IST

बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद

औरंगाबाद : शहरात थंडीचा कडाका वाढला असून, बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरात २९ ऑक्टोबर रोजी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे शहरात गारवा वाढला होता, परंतु त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली आणि थंडी गायब झाली. परंतु गेल्या चार दिवसांत किमान तापमानात झपाट्याने घसरण झाली. त्यामुळे पुन्हा थंडीने शहराला कवेत घेतले. शहरात सकाळी सायंकाळी गारवा वाढला. गतवर्षी ११ नोव्हेंबर २०२० रोजी शहरात १२.० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले होते. थंडी वाढल्याने ऊबदार कपडे परिधान करूनच नागरिक सकाळी आणि सायंकाळनंतर बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहे. त्याबरोबरच ऊबदार कपडे खरेदीसाठीही नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढली आहे.

असे घसरले तापमानतारीख- तापमान६ नोव्हेंबर - १९.८७ नोव्हेंबर-१९.१८ नोव्हेंबर-१४.४९ नोव्हेंबर-१३.६१० नोव्हेंबर-१२.८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद