शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादकर कुडकुडले, पारा १२.८ अंशांवर; मोसमातील नीचांकी तापमान नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 16:20 IST

बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद

औरंगाबाद : शहरात थंडीचा कडाका वाढला असून, बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शहरात २९ ऑक्टोबर रोजी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे शहरात गारवा वाढला होता, परंतु त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली आणि थंडी गायब झाली. परंतु गेल्या चार दिवसांत किमान तापमानात झपाट्याने घसरण झाली. त्यामुळे पुन्हा थंडीने शहराला कवेत घेतले. शहरात सकाळी सायंकाळी गारवा वाढला. गतवर्षी ११ नोव्हेंबर २०२० रोजी शहरात १२.० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले होते. थंडी वाढल्याने ऊबदार कपडे परिधान करूनच नागरिक सकाळी आणि सायंकाळनंतर बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहे. त्याबरोबरच ऊबदार कपडे खरेदीसाठीही नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढली आहे.

असे घसरले तापमानतारीख- तापमान६ नोव्हेंबर - १९.८७ नोव्हेंबर-१९.१८ नोव्हेंबर-१४.४९ नोव्हेंबर-१३.६१० नोव्हेंबर-१२.८

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद