शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटींत शहरातील स्वच्छता होऊ शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:59 IST

दोन कोटी रुपयांमध्ये शहरातील कच-याची ठिकाणे स्वच्छ राहतील; परंतु मी पालिकेला दिलेला हा सल्ला काही जणांच्या पचनी पडला नसल्याचे मत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सोमवारी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दोन कोटी रुपयांमध्ये शहरातील कच-याची ठिकाणे स्वच्छ राहतील; परंतु मी पालिकेला दिलेला हा सल्ला काही जणांच्या पचनी पडला नसल्याचे मत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सोमवारी व्यक्त केले. ते म्हणाले, शहर स्वच्छ ठेवणे सोपे आहे. प्रत्येक शंभर मीटरवर कचराकुंडी ठेवली पाहिजे. २ कोटींच्या आसपास ते सगळे होईल, असेही ते म्हणाले.मनपा हद्दीमध्ये हागणदारीमुक्त योजनेमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या वृत्तावर ते म्हणाले, मनपा, नगरपालिकांच्या कारभाराबाबत मी साशंक आहे. याबाबत स्वतंत्र तक्रार आली तर निश्चितपणे चौकशी करण्यात येईल. जर कुणी पुढे आले नाहीतर सुमोटो (स्वत:हून तक्रार) करून तपासणी करण्याचा इशारा त्यांनी दिला. पर्यटनवृद्धीसाठी प्रशासकीय स्तरावर बैठका सुरू आहेत. १५ दिवसांत अजिंठा लेणीपर्यंत जाणारा मार्ग खुला होईल. १०० कोटींतून होणा-या रस्त्यांमुळे शहराला लाभ होण्याचा दावा त्यांनी केला.