शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तांडावस्ती योजना पडली बंद

By admin | Updated: August 15, 2014 00:02 IST

परभणी : जिल्ह्यातील तांड्यांचा विकास करण्यासाठी सुरु असलेली जिल्हा तांडावस्ती सुधार योजना दोन वर्षांपासून बंद पडली आहे.

परभणी : जिल्ह्यातील तांड्यांचा विकास करण्यासाठी सुरु असलेली जिल्हा तांडावस्ती सुधार योजना दोन वर्षांपासून बंद पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तांड्यांचा विकास ठप्प झाला आहे.तांड्यावरील विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तांडावस्ती सुधार योजनेची कामे केली जातात. परंतु, आधीच शाळा, रस्ता, रेशन, आधारकार्ड, रॉकेल, पक्की घरे आदींचा अभाव असलेल्या तांड्यावर योजना सुरु झाल्यापासून केवळ एक वेळा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील दोन प्रतिष्ठीत नेत्यांच्या कचाट्यात ही योजना सापडली आहे. या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून योजनेत हस्तक्षेप केला. त्यामुळे या योजनेचा अध्यक्ष प्रत्येक वेळी बदलत राहिला व नुकसान मात्र समाजाचे होत आहे, असा आरोप गोपीनाथ राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. दरम्यान, १५ दिवसांच्या आत ही योजना सुरु करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा गोपीनाथ राठोड यांच्यासह शिवराम जाधव, राजेश पवार, अंबादास पवार, एम.एल.जाधव, प्रेमदास राठोड, मोकिंद जाधव, मोहन राठोड, शंकर पवार यांच्यासह अनेकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर खड्डेपरभणी : परभणी ते लोहगाव या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दुरुस्तीची मागणी होत आहे.