शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

औंढा येथे विसर्जनादरम्यान वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:39 IST

येथील श्रीं गणपती विसर्जन दरम्यान पोलीस प्रशासनाशी वाद घालणाºया तीन गणेश मंडळा सोबतच २५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खोटे गुन्हे दाखल झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील श्रीं गणपती विसर्जन दरम्यान पोलीस प्रशासनाशी वाद घालणाºया तीन गणेश मंडळा सोबतच २५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खोटे गुन्हे दाखल झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.सुरळीत चालू असलेली विसर्जन मिरवणूक जिरे गल्ली येथे आली असता स्वामी विवेकानंद गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यातच आपली वाहने सोडून मिरवणुकीत अडथडा निर्माण केला. तसेच गैरकायद्याची मंडळी जमा करून बंदोबस्तावर असलेल्या पोनि डॉ. गणपत दराडे, सपोनि साईनाथ अनमोड यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोनि डॉ. दराडे यांच्या फिर्यादीवरून गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व इतर २५ जणांवर विविध गुन्हा दाखल केला आहे. तर सार्वजनिक रस्त्यावरून विनापरवाना मिरवणूक काढल्याने ६ व्यक्तीवर जमादार फक्रोद्दीन सिद्दीकी यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा विविध प्रकरणात एकूण ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ७ गणेश मंडळांपैकी ३ गणेश मंडळाने ध्वनिप्रदूषण अधिनियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दराडे यांनी दिली आहे. या सर्व प्रकारामुळे पोलीस प्रशासनाने गणेश मंडळासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत असून याबाबत आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्यावतीने दिला आहे.