शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

घाटी रुग्णालयास ‘सिव्हिल’ने दिलेला औषधी डोस संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:46 IST

घाटी रुग्णालयाला महिनाभरापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेली औषधी संपली आहेत.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला महिनाभरापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेली औषधी संपली आहेत. त्यामुळे घाटीला पुन्हा एकदा औषधीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर घाटीला अत्यावश्यक औषधींचा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून पुरवठा केला गेला; परंतु यामुळे घाटी रुग्णालयाची केवळ ३० टक्के गरज भागली. पुरवठा झालेली बहुतांश औषधी महिनाभरात संपली. घाटी रुग्णालयात गेल्या सात महिन्यांपासून औषधीटंचाई आहे. ‘हाफकिन’कडूनच औषधी खरेदी होणार आहे. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधींची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

आजघडीला पॅरासिटामोलसारखे प्राथमिक औषध उपलब्ध नाही. याशिवाय अनेक आजारांवरील महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागते आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले, काही औषधी संपली आहे; परंतु  औषधींची टंचाई नाही.

काही लवकर संपतातजिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेली औषधी संपली आहे. काही औषधी ही लवकर संपतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर औषधी खरेदी केली जात आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल