शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

घाटी रुग्णालयास ‘सिव्हिल’ने दिलेला औषधी डोस संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:46 IST

घाटी रुग्णालयाला महिनाभरापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेली औषधी संपली आहेत.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला महिनाभरापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेली औषधी संपली आहेत. त्यामुळे घाटीला पुन्हा एकदा औषधीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर घाटीला अत्यावश्यक औषधींचा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून पुरवठा केला गेला; परंतु यामुळे घाटी रुग्णालयाची केवळ ३० टक्के गरज भागली. पुरवठा झालेली बहुतांश औषधी महिनाभरात संपली. घाटी रुग्णालयात गेल्या सात महिन्यांपासून औषधीटंचाई आहे. ‘हाफकिन’कडूनच औषधी खरेदी होणार आहे. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधींची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

आजघडीला पॅरासिटामोलसारखे प्राथमिक औषध उपलब्ध नाही. याशिवाय अनेक आजारांवरील महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागते आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले, काही औषधी संपली आहे; परंतु  औषधींची टंचाई नाही.

काही लवकर संपतातजिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेली औषधी संपली आहे. काही औषधी ही लवकर संपतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर औषधी खरेदी केली जात आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल