शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

शहराचा झाला ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:37 IST

आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद शहर साफसफाईच्या बाबतीत २९९ क्रमांकावर फेकले गेले. महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाºयांनी विरोधकांच्या मदतीने प्रशासनावर जोरदार तोफ डागली. प्रशासनानेही वेळ काढून नेण्यासाठी त्वरित शहर स्वच्छतेसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. या दहापैकी एकाही कलमाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सत्ताधाºयांनीही कधी प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत दाखविली नाही. जसे आपले पदाधिकारी तसेच प्रशासन म्हणायची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे. कारण आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.शहरात दररोज ५०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कामासाठी मनपाने १,५०० पेक्षा अधिक सफाई कामगार नेमले आहेत. तसेच भाडेकरारावर ट्रॅक्टर, डम्पर, डिप्पर घेतले आहेत. ११५ वॉर्डांमध्ये डोअर टू डोअर कलेक्शनच्या नावावर १५० रिक्षा भाडेकरारावर लावल्या आहेत. या वाहनांचे भाडे दर महिन्याला तब्बल १ कोटीपर्यंत जाते. सिडको-हडकोत १४ महिला बचत गटांकडून साफसफाई करण्यात येते. या बचत गटांचा महिना खर्च ४० लाखांपेक्षा अधिक आहे. दरवर्षी फक्त कचरा उचलण्यासाठी महापालिका ६० कोटी रुपये खर्च करते.