शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा झाला ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:37 IST

आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद शहर साफसफाईच्या बाबतीत २९९ क्रमांकावर फेकले गेले. महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाºयांनी विरोधकांच्या मदतीने प्रशासनावर जोरदार तोफ डागली. प्रशासनानेही वेळ काढून नेण्यासाठी त्वरित शहर स्वच्छतेसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. या दहापैकी एकाही कलमाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सत्ताधाºयांनीही कधी प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत दाखविली नाही. जसे आपले पदाधिकारी तसेच प्रशासन म्हणायची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे. कारण आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.शहरात दररोज ५०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कामासाठी मनपाने १,५०० पेक्षा अधिक सफाई कामगार नेमले आहेत. तसेच भाडेकरारावर ट्रॅक्टर, डम्पर, डिप्पर घेतले आहेत. ११५ वॉर्डांमध्ये डोअर टू डोअर कलेक्शनच्या नावावर १५० रिक्षा भाडेकरारावर लावल्या आहेत. या वाहनांचे भाडे दर महिन्याला तब्बल १ कोटीपर्यंत जाते. सिडको-हडकोत १४ महिला बचत गटांकडून साफसफाई करण्यात येते. या बचत गटांचा महिना खर्च ४० लाखांपेक्षा अधिक आहे. दरवर्षी फक्त कचरा उचलण्यासाठी महापालिका ६० कोटी रुपये खर्च करते.