शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

'पीएफआय'चे शहरातील कार्यालय सील, पोलीस आयुक्तांचे आदेश

By राम शिनगारे | Updated: September 29, 2022 20:52 IST

केंद्र शासनाच्या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी

औरंगाबाद: दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपानंतर केंद्र शासनाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासह (पीएफआय) संलग्न संस्थांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पीएफआयच्या जुना बायजीपुरा भागातील कार्यालयाला पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सील ठोकण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवादविरोधी पथकाने पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर धाडी टाकत पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यातील देशविरोधी कृत्यात सहभागी असलेल्यांना गुन्हे नाेंदवित अटक करण्यात आली आहे. देशभराच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी घेतला आहे.

त्यानुसार केंद्र शासनाने याविषयी २९ सप्टेंबर रोजी राज्य शासन व केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील पीएफआयची कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले. त्या आदेशान्वये पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी जुन्या बायजीपुऱ्यातील पीएफआयचे कार्यालय सील करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद